JCM नॅशनल कांउसिलने कॅबिनेटचे सचिवांना Arrear लागू करण्यास दोन ठोस करणे सांगितली आहेत.  Dainik Gomantak
अर्थविश्व

या कारणांमुळे, सरकार कोणत्याही परिस्थितीत महागाई भत्ता अडवू शकत नाही

DA आणि DR हा सरकारी कर्मचारी आणि पेंशनर यांचा आधिकार आहे. त्यामुळे याला थांबऊ शकत नाही. सुप्रिम कोर्टाने फेब्रुवारी 2021 मध्ये याबाबत निर्णय देखील दिला आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या (government employees) महागाई भत्त्यात (In inflation allowance) वाढ केल्यानंतर आता दीड वर्षांच्या Arrear ची देखील मागणी करीत आहेत. याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांची संघटना सरकारसोबत चर्चा करीत असून, याबाबत JCM नॅशनल कांउसिलने कॅबिनेटचे सचिवांना Arrear लागू करण्यास दोन ठोस करणे सांगितली आहेत. याचा कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या फायद्याबरोबरच आपली अर्थव्यवस्था देखील सुधारण्यास मदत होणार आहे.

नॅशनल काउंसिल कामगार पक्षाचे सचिव गोपाल मिश्रा यांनी बोलताना सांगितले, सरकारने कोरोना महामारीच्या काळात देखील महागाई भत्ता वाढवून कामगारांना बक्षिस दिले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. याबाबत काउंसिलशी 26 जूनला बैठक देखील झाली होती. त्यानंतर सरकारने DA वाढविण्याचा निर्णय देखील घेतला होता. पण त्यावेळी सरकारने मागील दीड वर्षांचा Arrear देण्याबाबत सांगितले नव्हते.

शिव गोपाल मिश्रा यांनी याबाबत ठोस कारणे देखील सांगितली आहेत. DA आणि DR हा सरकारी कर्मचारी आणि पेंशनर यांचा आधिकार आहे. त्यामुळे याला थांबऊ शकत नाही. सुप्रिम कोर्टाने फेब्रुवारी 2021 मध्ये याबाबत निर्णय देखील दिला आहे. त्यानुसार सरकारी कर्मचारी आणि पेंशनर यांना Right Full Entitlement (योग्य हक्क) कायद्या नुसार देणे बंधनकारक आहे. तसेच जर सरकारने 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चा DA आणि Arrear दिला तर याचा कर्मचारी आणि पेंशनरला फयदा होईल. जी अर्थव्यवस्था कोरोनामुळे डबघाईला आली आहे, ती दूर करण्यास यामुळे मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

Mangal Gochar 2026: लव्ह लाईफ होणार अधिक रोमँटिक, कुटुंबात राहणार आनंदाचे वातावरण; मंगळ देव 4 राशींना करणार मालामाल

Goa Monsoon Farming: डिचोलीत भाजी लागवडीची लगबग, पण मान्सून रुसल्याने बळीराजा चिंतेत; लागवडीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT