Farmers Dainik Gomantak
Video

Sanjivani Sugar Factory: शेतकऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम!

Goa Farmers: गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला.

Manish Jadhav

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कारखाना सुरु करण्यात यावा यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला. आज (31 जुलै) झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सरकारला हा अल्टिमेटम देण्यात आला. याशिवाय, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हा कारखाना पुन्हा सुरु झाला पाहिजे यासाठी आम्ही झगडत आहोत, असेही शेतकरी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT