Farmers Dainik Gomantak
Video

Sanjivani Sugar Factory: शेतकऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम!

Goa Farmers: गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला.

Manish Jadhav

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कारखाना सुरु करण्यात यावा यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला. आज (31 जुलै) झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सरकारला हा अल्टिमेटम देण्यात आला. याशिवाय, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हा कारखाना पुन्हा सुरु झाला पाहिजे यासाठी आम्ही झगडत आहोत, असेही शेतकरी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT