Farmers Dainik Gomantak
Video

Sanjivani Sugar Factory: शेतकऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम!

Goa Farmers: गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला.

Manish Jadhav

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कारखाना सुरु करण्यात यावा यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला. आज (31 जुलै) झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सरकारला हा अल्टिमेटम देण्यात आला. याशिवाय, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हा कारखाना पुन्हा सुरु झाला पाहिजे यासाठी आम्ही झगडत आहोत, असेही शेतकरी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

Goa Politics: विधानसभेतील 'त्या' घटनेवर भूमिका स्पष्ट करत सरदेसाईंनी मागितली माफी

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT