Farmers Dainik Gomantak
Video

Sanjivani Sugar Factory: शेतकऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम!

Goa Farmers: गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला.

Manish Jadhav

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कारखाना सुरु करण्यात यावा यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला. आज (31 जुलै) झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सरकारला हा अल्टिमेटम देण्यात आला. याशिवाय, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हा कारखाना पुन्हा सुरु झाला पाहिजे यासाठी आम्ही झगडत आहोत, असेही शेतकरी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT