घनश्याम नायक Dainik Gomantak
मनोरंजन

तारक मेहता का उल्टा चश्मा मधील या फेमस अभिनेत्याचं निधन

नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक यांनी 200 गुजराती आणि हिंदी चित्रपटांसह सुमारे 350 हिंदी मालिकांमध्ये काम केले परंतु आयुष्यभर संघर्ष करत राहिले.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक, सोनी सबच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारत होते. या प्रतिभावान कलाकाराचे रविवारी 3 ऑक्टोबर रोजी मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेले कित्येक दिवस ते एका गंभीर आजाराशी झगडत होते.

घनश्याम यांनी रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईच्या सुचक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी त्यांच्या गळ्यात तब्बल 8 गाठी सापडल्या या नंतर या ज्येष्ठ अभिनेत्याची शस्त्रक्रिया झाली. असित मोदी यांनी एका दिलेल्या मुलाखतीत बोलताना नायक यांच्या निधनाची बातमी दिली.

तारक मेहता का उल्टा चश्माचे घनश्याम नायक उर्फ ​​नट्टू काका यांचे निधन

लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये नट्टू काकाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले घनश्याम नायक यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. निर्माता असित मोदींनी ट्विटरवर ट्विट करत अभिनेत्याच्या फोटोसह "ओम शांती" लिहिले. नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक यांनी 200 गुजराती आणि हिंदी चित्रपटांसह सुमारे 350 हिंदी मालिकांमध्ये काम केले परंतु आयुष्यभर संघर्ष करत राहिले. 77 वर्षीय अभिनेता अनेकांना प्रेरणा देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

Goa politics: विरोधी पक्षांसोबत युतीसाठी 'आप' तयार, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीची मंजुरी; केजरीवालांच स्पष्टीकरण

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

SCROLL FOR NEXT