Shiv Sena leader and environment minister Aditya Thackeray over the long pending demand and proposal to rename Aurangabad as Sambhaji Nagar 
महाराष्ट्र

औरंगाबाद नाही.. संभाजीनगर ! काय म्हणाले आदित्य ठाकरे..

गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून महाआघाडीत सुरू असलेल्या वादावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नामांतरावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्‍वास केला आहे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सत्तेत असताना काही काम केले नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात भेट देऊन आज आदित्य ठाकरे यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य करत भाजपला चिमटा काढला. पाच वर्षे सत्तेत असताना काही केले नाही आणि आता आरडाओरडा करत आहेत. भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. 

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT