Shiv Sena leader and environment minister Aditya Thackeray over the long pending demand and proposal to rename Aurangabad as Sambhaji Nagar 
महाराष्ट्र

औरंगाबाद नाही.. संभाजीनगर ! काय म्हणाले आदित्य ठाकरे..

गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून महाआघाडीत सुरू असलेल्या वादावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नामांतरावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्‍वास केला आहे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सत्तेत असताना काही काम केले नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात भेट देऊन आज आदित्य ठाकरे यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य करत भाजपला चिमटा काढला. पाच वर्षे सत्तेत असताना काही केले नाही आणि आता आरडाओरडा करत आहेत. भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. 

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT