Shiv Sena leader and environment minister Aditya Thackeray over the long pending demand and proposal to rename Aurangabad as Sambhaji Nagar 
महाराष्ट्र

औरंगाबाद नाही.. संभाजीनगर ! काय म्हणाले आदित्य ठाकरे..

गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून महाआघाडीत सुरू असलेल्या वादावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नामांतरावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्‍वास केला आहे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सत्तेत असताना काही काम केले नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात भेट देऊन आज आदित्य ठाकरे यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य करत भाजपला चिमटा काढला. पाच वर्षे सत्तेत असताना काही केले नाही आणि आता आरडाओरडा करत आहेत. भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. 

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

SCROLL FOR NEXT