महाराष्ट्र एकीकरण समिती Dainik Gomantak
महाराष्ट्र

'महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर लवकरच तोडगा निघावा'

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच माजी आमदार दिगंबर यशवंतराव पाटील (Digambar Yashwantrao Patil) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची भेट घेत त्यांना आपले निवेदन दिले.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न व्यवहारिकरित्या सोडविण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच माजी आमदार दिगंबर यशवंतराव पाटील (Digambar Yashwantrao Patil) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची भेट घेत त्यांना आपले निवेदन दिले. तसेच या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), सीमाभाग समन्वनयक मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांची भेट या शिष्टमंडळाला घेता आली नाही. परंतु त्यांचे नावाचे निवेदन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT