Taligao Farming Goa Dainik Gomantak
गोवा

Farming in Goa: मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ताळगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान; सरकारकडून भरपाईची मागणी

Goa Rain: राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

यंदा राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी करतायत. चतुर्थीचा उत्सव पार पडल्यानंतर शेतातील पिकाला वारा द्यायला सुरुवात होते, मात्र यंदाच्या वर्षी अजूनही जोरदार पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतात कुत्रे आणि इतर गाई शेतांमध्ये घुसून पिकांची नासाडी करतात तसेच शेतात काम करणारे कर्मचारी देखील अधिक पैसे मागत असल्याने ताळीगावमधील शेतकरी हैराण झाले आहेत आणि सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT