Taligao Farming Goa Dainik Gomantak
गोवा

Farming in Goa: मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ताळगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान; सरकारकडून भरपाईची मागणी

Goa Rain: राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

यंदा राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी करतायत. चतुर्थीचा उत्सव पार पडल्यानंतर शेतातील पिकाला वारा द्यायला सुरुवात होते, मात्र यंदाच्या वर्षी अजूनही जोरदार पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतात कुत्रे आणि इतर गाई शेतांमध्ये घुसून पिकांची नासाडी करतात तसेच शेतात काम करणारे कर्मचारी देखील अधिक पैसे मागत असल्याने ताळीगावमधील शेतकरी हैराण झाले आहेत आणि सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT