Taligao Farming Goa Dainik Gomantak
गोवा

Farming in Goa: मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ताळगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान; सरकारकडून भरपाईची मागणी

Goa Rain: राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

यंदा राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी करतायत. चतुर्थीचा उत्सव पार पडल्यानंतर शेतातील पिकाला वारा द्यायला सुरुवात होते, मात्र यंदाच्या वर्षी अजूनही जोरदार पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतात कुत्रे आणि इतर गाई शेतांमध्ये घुसून पिकांची नासाडी करतात तसेच शेतात काम करणारे कर्मचारी देखील अधिक पैसे मागत असल्याने ताळीगावमधील शेतकरी हैराण झाले आहेत आणि सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT