Taligao Farming Goa Dainik Gomantak
गोवा

Farming in Goa: मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ताळगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान; सरकारकडून भरपाईची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

यंदा राज्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी करतायत. चतुर्थीचा उत्सव पार पडल्यानंतर शेतातील पिकाला वारा द्यायला सुरुवात होते, मात्र यंदाच्या वर्षी अजूनही जोरदार पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतात कुत्रे आणि इतर गाई शेतांमध्ये घुसून पिकांची नासाडी करतात तसेच शेतात काम करणारे कर्मचारी देखील अधिक पैसे मागत असल्याने ताळीगावमधील शेतकरी हैराण झाले आहेत आणि सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी करतायत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Goa Today's News Live: जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम!

Ranji Cricket Tournament: अर्जुन तेंडुलकरसह हेरंब, शुभमचा भेदक मारा, सुयश आणि रोहणचं 'तूफान'; सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा ढासळला !

गोव्याच्या भूमीत विकसित झालेली 'श्वेतकपिला' गाय; सरकारने राजाश्रय देण्याची गरज

Pernem Punav Utsav: पेडणेतील प्रसिद्ध 'पुनव' उत्सव उत्साहात साजरा! पावसामुळे हिरमोड; भाविकांच्या संख्येवर परिणाम

SCROLL FOR NEXT