4G Services in Goa Gomantak Digital Team
गोवा

4G Services in Goa: राज्यातील 13 टक्के ग्रामीण भाग 4G सेवेपासून वंचित

ट्रेड ब्रेन्स’ने यासंदर्भात एक सर्व्हे केला असून त्यात गोवा 14 व्या स्थानावर असल्याचे नमूद केलेले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

4G Services in Goa: गोव्यातील 13 टक्के ग्रामीण भाग हा अजूनही 4G सेवेपासून वंचित आहे. ‘ट्रेड ब्रेन्स’ने यासंदर्भात एक सर्व्हे केला असून त्यात गोवा 14 व्या स्थानावर असल्याचे नमूद केलेले आहे. अहवालानुसार, देशातील 45,180 गावांत अजूनही 4G ’चे कनेक्शन पोहोचलेले नाही.

(13 Percent Rural Areas of Goa State Are Deprived of 4G Service)

त्यामुळे तेथील ग्रामस्थांना अत्याधुनिक अशा इंटरनेट सुविधेचा लाभ मिळत नाही. दिल्लीमधील सर्व गावांमध्ये ही सेवा उपलब्ध असून हे राज्य यासंबंधी पहिल्या क्रमांकावर आहे.

उत्तर प्रदेश दुसऱ्या तर बिहार हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये 0.4 टक्के गावांत तर बिहारमध्ये एक टक्के गावात 4G ची सेवा पोहोचलेली नाही.

या राज्यांच्या तुलनेत गोव्याची लोकसंख्या कमी आहे, असे असताना 13 टक्के गावे ही 4G इंटरनेट सुविधेपासून वंचित आहेत.

त्यामुळे कोरोनाच्या काळात दुर्गम भागातील गावांतील विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात धडक देऊन पळ काढणारी बस डिचोलीत रोखली, तरुणांनी दाखवला इंगा; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Goa Land Grab Scam: सुलेमान खानला अखेर जामीन मंजूर! हस्ताक्षराचा अहवाल ठरला गेमचेंजर; मेरशी सत्र न्यायालयाचा निर्णय

Goa Assembly Election 2027: भाजप-मगोप युतीचेच सरकार राज्यात पुन्हा येणार, सदानंद शेट तानावडेंनी व्यक्त केला विश्वास; विकासाला मिळणार नवी गती

SCROLL FOR NEXT