Nitin Phaldesai Dainik Gomantak
गोवा

हिंदूंनी मनाबरोबरच आपली मनगटेही बळकट करावीत: बजरंग दल

खंडेनवमी निमित्ताने सर्व तालूका स्तरावर शस्त्र पुजन कार्यक्रम करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

ज्या प्रकारे राजकीय लोक आपली रणनिती आखत आहेत. स्वार्थासाठी युती क‌रत आहेत. जनतेच्या सु:खद:खाची चाड न ठेवता लायकी नसलेल्या लोकांकडे आपली संधांन साधत आहेत. यामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू जनतेवर फार मोठे संकट येऊन आमचे अस्तीव्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हिंदूनी आता मनाबरोबरच मनगटानेही मजबूत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बजरंग दलाचे (Goa) अध्यक्ष नितीन फळदेसाई (Nitin Phaldesai) यांनी केले. खंडेनवमीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने खड्ग पुजा अर्थात शस्त्रपूजा करण्यात आली. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात फळदेसाई बोलत होते. खंडेनवमी निमित्ताने सर्व तालूका स्तरावर शस्त्र पुजन कार्यक्रम करण्यात आले.

हिंदू धर्मातील शौर्याचा इतिहास आणि परंपरा आहे. पण विद्यमान परिस्थितीत एक मरगळ आली आहे. नेमके हेच हेरून काही धर्मांध लोकांनी गोव्यात विविध प्रयोग चालवले आहेत. या प्रयोगाचे खरे रंग आपल्याला येत्या निवडणुकीत दिसू शकतात. बंगाल येथून दहा हजार कार्यकर्ते गोव्यात येणार आहेत. हे निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यात घुसून नंतर इथेच स्थाईक झाल्यास नवल वाटायला नको. कारण येथील राजकारण स्वार्थाने आंधळे झाले आहे. रथी- महारथी जाऊन लायकी नसलेल्या लोकांचे तळवे चाटत आहेत. त्यामुळे उद्या काहीही होऊ शकते. प्रत्येक हिंदू ने सावधान असणे गरजेचे आहे, असेही फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT