Goa Corona Update  Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Update: कोरोनाचे नवे 120 रुग्ण

राज्यातील 85 रुग्ण कोरोनामुक्त

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आज सोमवारी 903 कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 120 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 85 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 946 इतकी झाली आहे.

आज दिवसभरात कोरोनामुळे कोनाचाही बळी गेला नसल्याने बळींचा आकडा 3955 कायम आहे. राज्यात आतापर्यंत 253136 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2,48,261 लोक पूर्णपणे बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 98.06 टक्के आहे.

Nagargaon मध्ये मोबाईल टॉवर भाडे घोटाळा झाल्याचा आरोप

पणजी: सर्वांत युवा सरपंच म्हणून बहुमान मिळवणारे नगरगाव-सत्तरी पंचायतीचे माजी सरपंच पराग खाडिलकर यांच्या सन 2017 ते 2018 या कार्यकाळात मोबाईल टॉवर करारविषयक आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ अर्जुन गुरव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

गुरव यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पंचायत नोंदीप्रमाणे नगरगाव पंचायत कार्यक्षेत्रात सात टॉवर आहेत. त्‍यात भारत संचार निगमचे टॉवर, इंडस टॉवर, रिलायन्स, जिओ, इफॉकॉम लिमिटेडचा समावेश आहे. परंतु, पंचायतीने टॉवर मालक आणि ज्या जमीन मालकांच्या जागेत हे टॉवर आहेत त्यांच्याकडून कोणतेही भाडे अथवा कर घेतलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT