Dont rush to start goa government schools 
गोवा

शाळा सुरू करताना घाई नको : सार्दीन

गोव्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांचा विरोध असलेले तिन्ही महाप्रकल्प रद्द करू सार्दीन यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात अजूनही कोविड संपलेला नाही त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली. अजूनही गोव्यात लसीकरण पूर्ण झालेले नाही हे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात अशी मागणी केली. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सार्दिन म्हणाले, विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. शाळा सुरू करून सरकारने या लहान मुलांचा जीव धोक्यात घालू नये असे ते म्हणाले.

कुठ्ठाळी येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे याबद्दल बोलताना हे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांची या वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी केली. गोव्यातील खराब रस्त्याबद्दल बोलताना गोव्यातील रस्ते देशातील चौथ्या क्रमांकाचे खराब रस्ते आहेत. त्यांची स्थिती सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माजोर्डा ते वास्को दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणामुळे अनेक घरे मोडावी लागणार आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा आणि ज्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्या परत कराव्यात अशी मागणी केली. गोव्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांचा विरोध असलेले तिन्ही महाप्रकल्प रद्द करू असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT