Jitan Ram Manjhi Dainik Gomantak
देश

"मी राम मानत नाही, राम देव नाही"; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात.

दैनिक गोमन्तक

पाटणा : बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. जमुई जिल्ह्यातील सिकंदरामध्ये आंबेडकर जयंतीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या मांझी यांनी लोकांना संबोधित करताना भगवान रामावर प्रश्न उपस्थित केले. (Former Bihar Chief Minister Jeetan Ram Manjhi has made a controversial statement about Lord Rama)

ते म्हणाले की, 'राम हा देव नाही. रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदासांवर माझा विश्वास आहे, परंतु मी रामाला मान नाही.' इथेच न थांबता ते पुढे म्हणाले की, भगवान राम तुलसीदास आणि वाल्मिकींच्या रामायणाचे पात्र होते. सोहळ्याला संबोधित करताना ते म्हणाले की, 'पूजा करुन कोणी मोठा होत नाही.' ते पुढे म्हणाले की, 'अनुसूचित जातीच्या लोकांनी पूजा करणे बंद करावे.'

दरम्यान, ब्राह्मणांवर निशाणा साधत ते म्हणाले की, ''जे ब्राह्मण मांस आणि दारु पितात, ते खोटे बोलतात. अशा ब्राह्मणांपासून दूर राहावे. त्यांची पूजा करु नये. तुम्ही लोक पूजा करणे बंद करा.'' ते पुढे म्हणाले की, ''रामाने शबरीची खोटी बेरी खाल्ली होती. सिकंदरामधील हम पक्षाचे आमदार प्रफुल्ल मांझी यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT