Ratan Tata Dainik Gomantak
अर्थविश्व

रिलायन्सला टक्कर देण्यासाठी टाटाची नवी योजना, या 5 ब्रँड्ससोबत चर्चा सुरु

टाटा समूहाची (Tata Group) उप कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि. बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्यासाठी एका मोठ्या योजनेवर काम करत आहे.

दैनिक गोमन्तक

टाटा समूहाची उप कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि. बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्यासाठी एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्सला टक्कर देण्यासाठी टाटा कंझ्युमर कंपनी फूड आणि बेवरेज क्षेत्रातील अनेक कंपन्या ताब्यात घेण्याची योजना आखत आहे. या क्षेत्रातील किमान पाच ब्रँड्सबाबत चर्चा सुरु आहे. ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

दरम्यान, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ सुनील डिसूझा (Sunil D'Souza) यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, कंपनी अशा अनेक संभाव्य कंपन्यांशी चर्चा करत आहे, जिथे त्यांच्या मूल्यांकनात वाढ होण्याची शक्यता आहे.

ते पुढे म्हणाले की 'कंपनी अशा संभाव्य कंपन्यांशी गांभीर्याने चर्चा करत आहे'. मात्र, कोणत्या कंपन्या आपले टार्गेट आहेत याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

याशिवाय,153 वर्ष जुन्या टाटा समूहाने 2020 मध्ये ग्राहक बाजारपेठेत (Markets) एन्ट्री करत टाटा कंझ्युमर कंपनी सुरु केली. तेव्हापासून कंपनीने NourishCo Beverages Ltd चे अधिग्रहण केले आहे. आणि Soulfull सारख्या कंपन्यांचे अधिग्रहण करुन पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT