PM Narendra Modi Dainik Gomantak
Video

PM Modi: देशातील जलसंकट दूर करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे खास आवाहन

India Water Crisis: देशातील संपत चाललेला गोड्या पाण्याचा साठा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गोड्या पाण्याचा केवळ चार टक्के साठा शिल्लक राहिला आहे.

Manish Jadhav

देशातील संपत चाललेला गोड्या पाण्याचा साठा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गोड्या पाण्याचा केवळ चार टक्के साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हे जलसंकट लक्षात घेता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना खास आवाहन केले आहे. गुजरातमधील एका आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे. पाण्याचा वापर कमी करा, पाण्याचा पुनर्वापर करा आणि पाण्याचे पुनर्भरण तसेच पुनर्चक्रिकरण करा, हे सूत्र यावेळी पंतप्रधानांनी आयोजित कार्यक्रमात देशवासीयांना सांगितलं. सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंचय जन भागीदारी' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थितांना संबोधित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT