PM Narendra Modi Dainik Gomantak
Video

PM Modi: देशातील जलसंकट दूर करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे खास आवाहन

India Water Crisis: देशातील संपत चाललेला गोड्या पाण्याचा साठा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गोड्या पाण्याचा केवळ चार टक्के साठा शिल्लक राहिला आहे.

Manish Jadhav

देशातील संपत चाललेला गोड्या पाण्याचा साठा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गोड्या पाण्याचा केवळ चार टक्के साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हे जलसंकट लक्षात घेता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना खास आवाहन केले आहे. गुजरातमधील एका आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे. पाण्याचा वापर कमी करा, पाण्याचा पुनर्वापर करा आणि पाण्याचे पुनर्भरण तसेच पुनर्चक्रिकरण करा, हे सूत्र यावेळी पंतप्रधानांनी आयोजित कार्यक्रमात देशवासीयांना सांगितलं. सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंचय जन भागीदारी' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थितांना संबोधित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

SCROLL FOR NEXT