20 years of RHTDM Dainik Gomantak
मनोरंजन

दिया मिर्झा-आर माधवन यांच्या RHTDM ला 20 वर्षे, आजही चाहते प्रेमात

चित्रपटामधील गाणी आणि डायलॉग आज सुद्धा अनेकांच्या मनावर राज करत आहेत.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आणि आर माधवन (R. Madhavan) यांच्या "रहना है तेरे दिल में" (RHTDM) या चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाला आज प्रदर्शित होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये एक निरागस लव्ह स्टोरी (love Story) पाहायला मिळते. हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2001मध्ये प्रदर्शित झाला होता. गौतम मेनेन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जास्त कमाई केली नसली तरी चित्रपटामधील गाणी (Song) आणि डायलॉग (Dialog) आज सुद्धा अनेकांच्या मनावर राज करत आहेत. पाहूया 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटमधील प्रसिद्ध डायलॉग

1) एक लाडकी देखी बिलकुल बिजली की तरह .. . एक फ्लॅश ... एक चमक और मैं अपना दिल खो बैठा

2) कुछ मुलाकाते यादे छोड जाती है और कुछ वादे

3) सच्चा प्यार कभी खाली हात वापस नही आता है

4) जाब किसी लडकी से प्यार हो जाता है ना ... तो दिल के चॅनल पर बस एक ही प्रोग्राम चलता है... जस्ट मोहब्बत

5) बस अब एक ही तमन्ना है... रेहना है उसके दिल मे

दिया मिर्झाने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिली, माझ्या पदार्पणाला 20 वर्षे झाली! हा प्रवास खूप चांगला होता. मला आशा आहे की मी एक कलाकार म्हणून शिकत राहणार आणि पुढे जाणार. तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आणि टीम रेहना है तेरे दिल मे #20YeraOfRHTDMचे खूप आभार

आणि मॅडी उर्फ आर माधवनने देखील चित्रपटाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT