Jan Muhammad Dainik Gomantak
महाराष्ट्र

'जान महम्मदचा डी कंपनीशी जुना संबंध': एटीएस प्रमुख

मात्र तो मुंबईतून पाकिस्तानात जाण्यासाठी निघाला होता. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. मात्र त्या सहापैकी एकजण धारावी मध्ये राहणारा आहे.

दैनिक गोमन्तक

जान महम्मद आणि महम्मद शेख धारावीमध्ये राहत होते. मात्र त्यांचा संबंध थेट डी कंपनीशी असल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. या दोघांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा विचार केला होता. त्या दोघांपैकी एक असणारा जान महम्मद मुंबईतून पाकिस्तानात जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. मात्र त्या सहापैकी एकजण धारावी मध्ये राहणारा आहे. जान महम्मद मुंबईतून राजस्थानमार्गे पाकिस्तानला जाण्यासाठी एकटाच निघाला होता. मात्र त्याला राजस्थानमध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली. जान महम्मदचा मागील अनेक दिवसांपासून डी कंपनीशी संबंध होता. जानकडून अधिक माहिती गोळा करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसची टीम दिल्लीला रवाना झाली आहे.

मागील वीस वर्षापासून त्याचा पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समजत आहे. मात्र जान महम्मदकडे कोणत्याही प्रकारचा शस्रसाठा अद्याप मिळालेला नाही. कारावाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना फ्री हॅन्ड दिलेला आहे. जान महम्मदच्या हालचालीवर महाराष्ट्र एटीएसचं मागील अनेक दिवसांपासून लक्ष्य होतं. राजस्थानमधील कोटामधून जान महम्मदला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT