Health Minister Rajesh Tope

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

लॉकडाऊन टाळायचा असल्यास...: राजेश टोपे

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमाशी बोलताना राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने धूमाकूळ घालत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या पाश्वभूमीवर अनेक राज्यांनी पुन्हा एकदा निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वीच नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा करण्यात आली होती. यातच आता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमाशी बोलताना राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले, ''राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा आम्ही निर्बंध लावण्याची वेळ आमच्यावर आली आहे. लॉकडाऊन टाळायचा असल्यास नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे. लोकांनी शिस्त पाळली तर कोरोना निर्बंध लावण्याची गरजच भासणार नाही. यातच आता लग्न, धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर राजकीय कार्यक्रमास रोख लावण्यात येत आहे.''

ते पुढे म्हणाले, 'दिवसभरात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वाढू लागल्यामुळे नागरिकांनी सतर्क, सावध राहिले पाहिजे. दोन दिवसांत मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. नागरिकांनी कोरोना नियमाचं पालन केल्यास लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. मुंबईचा या आठवड्यात पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्याच्या आसपास आहे. कोरोनाबाधितांचे जिनोम सिक्वेसिंग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक भागामध्ये जिनोम सिक्वेसिंग लॅब उघडण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: विधानसभेत विधेयकांचा 'पंच'! शिक्षण, कृषी, व्यापार अन् पंचायतींसाठी कायदे मंजूर; अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याच्या हिताचे मोठे निर्णय

Operation Sindhur: 'ऑपरेशन सिंदूर'चा थरार! भारतीय लष्कराने जारी केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ; पाकच्या एअरबेस आणि रडार यंत्रणेच्या विध्वंसाचा पुरावा जगासमोर

"ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठा हल्ला, अल्लाहनचं आम्हाला वाचवलं," लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरची जाहीर कबुली; पाकड्यांचा पुन्हा बुरखा फाटला

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

SCROLL FOR NEXT