शिवराय कुलकर्णी Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कुठंही दंगल झाली तर ती भाजपच्याच माथी...

लोकांचे संरक्षण करणे हे आमची जबाबदारी आहे. असे भाजप (BJP) प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले.

दैनिक गोमन्तक

अमरावती: हिंसाचार झाल्यानंतर आज सायबर क्राईमचा (cyber crime) धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला. यामध्ये भाजप प्रणित हिंदुत्त्ववादी संघटनेचा हात असल्याचा दावा या अहवाल दिसून आला आहे. यावर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावतीत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र कुठंही दंगल झाली तर महाविकास आघाडी सरकार खोटा अहवाल सादर करतात व भाजपच्या (BJP) माथी दंगल लावतात असा आरोप भाजपचे शिवराय कुळकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना केला महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

तर राज्य सरकारने झालेल्या घटनेची चौकशी करावी, कोणालाही तरी जबाबदारी धरन अमरावतीच्या (Amravati) अस्मितेचा अवमान करणं आहे तर लोकांचे संरक्षण करणे हे आमची जबाबदारी आहे अशीही प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

SCROLL FOR NEXT