क्रीडा

Ind Vs Pak Asia Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

पाच गडी राखून पाकिस्तानचा विजय

गोमन्तक डिजिटल टीम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. मोहम्मद रिझवान याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने पाकिस्तानला विजय मिळविण्यात यश आले. या विजयामुळे पाकिस्तानचे आशिया कपमधील आव्हान जिवंत राहिले आहे. एक चेंडू आणि पाच गडी राखून पाकिस्तानने हा सामना जिंकला आहे.

यापूर्वी भारतीय संघाने प्रथम फंलदाजी करताना कोहलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. रोहित आणि के.एलने प्रत्येकी 28 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहदाब शहाने दोन तर, शहा, हसनैन, रौफ आणि नवाज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत कोणाला संधी, कोणाला डच्चू? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठे बदल

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; विराट कोहलीचा रेकॉर्ड 'फ्लॉप', पण रोहित शर्मा सर्वात यशस्वी फलंदाज!

Viral Video: 'पापी पोटासाठी' जीवघेणा खेळ! अंगावर फटाक्यांची माळ बांधून तरुणाचा स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT