Surya Grahan 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Surya Grahan 2022: गर्भवती महिलांनी घ्यावी काळजी

Solar Eclipse 2022: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच शनिवारी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच शनिवारी होणार आहे. हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 वाजता सुरू होईल आणि 1 मे रोजी पहाटे 04:07 वाजता संपेल. या काळात विशेष काळजी घ्यावी. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी ? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घ्या. (Solar Eclipse 2022 latest news)

* सूर्यग्रहणाचा प्रभाव

सूर्यग्रहणाचा प्रभाव जगातील प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. त्याचा परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही असू शकतो. ग्रहण काळात सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. या हानिकारक किरणांचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिला (Pregnant women) आणि बालकांवर होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी खास कळजी घ्यावी. सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण असे मानले जाते की, या काळात त्यांनी घराबाहेर पडू नये. कारण यावेळी सूर्यापासून बाहेर पडणारे हानिकारक किरण त्यांच्या आरोग्यास (Health) हानी पोहोचवू शकतात.

* गर्भवती महिलांनी घ्यावी काळजी

गर्भवती महिलांनी या काळात जिभेवर तुळशीचे पान ठेवावे आणि हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्रचे पठण करावे.

सूर्यग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने आंघोळ करावी, अन्यथा बाळाला त्वचेचे आजार होऊ शकतात.

या काळात गर्भवती महिलांनी जप करावा. जन्मलेल्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटच्या देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

Mangal Gochar 2026: लव्ह लाईफ होणार अधिक रोमँटिक, कुटुंबात राहणार आनंदाचे वातावरण; मंगळ देव 4 राशींना करणार मालामाल

Goa Monsoon Farming: डिचोलीत भाजी लागवडीची लगबग, पण मान्सून रुसल्याने बळीराजा चिंतेत; लागवडीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT