नवीन कपडे तयार करतांना त्यात अनेक जंतु आणि बॅक्टेरिया असतात. यामुळे तुम्हाला त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. चला तर मग जाणून घेवूया नवीन कपडे न धुता घातल्यास कोणते नुकसान होऊ शकतात.  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Cloths न धुता घातल्यास होऊ शकतात 'हे' आजार

तुम्हाला जर नवीन कपड्यामुळे (New Cloths) त्वचेच्या समस्या (Skin Problems) निर्माण होत असेल तर ही बातमी नक्की वाचा.

दैनिक गोमन्तक
कारखान्यात कपडे तयार केल्यानंतर ते पॅक केले जातात आणि स्टोअरमध्ये पोहोचण्यापूर्वी विविध ठिकाणच्या वाहतुकीच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात. कापड कोठे ठेवले आणि ते कसे नेले गेले याचा शोध घेणे कठीण आहे. म्हणूनच नवीन कपडे घालण्यापूर्वी धुणे आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तुमचे नवीन कपडे अनेक जंतूच्या संपर्कात येवू शकतात. आपण हे सूक्ष्मजीव पाहू शकत नाही. म्हणून आपण नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते स्वच्छ धुणच घालावे.
जर तुम्ही नवीन कपडे न धुता घालत असाल तर तुम्हाला त्वचेवर पुरळ येवून एलर्जी होण्याची शक्यता असते.
मोठ्या फॅशन स्टोअरमध्ये लोक प्रथम ड्रेस घालून पाहतात. नंतरच ते त्यांच्यासाठी खरेदी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का ते कपडे याआधी कीती लोकांनी ट्राय केलेअसतील. यामुळेच नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते धुवावे आणि नंतरच घालावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT