*आजकाल शाकाहार लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे अनेक लोक मांसाहार सोडून आता शाकाहार घ्यायला सुरुवात केली आहे. शाकाहार करणारे दीर्घ आयुष्य जगतात ? जाणून घ्या कोणता आहार घेतल्याने आपल्या आरोग्यास पोषण मिळते.  Dainik Gomantak
Image Story

Healthy Food: शाकाहारी लोकांना लाभते दीर्घायुष्य?

जाणून घ्या कोणता आहार घेतल्याने आपल्या आरोग्यास पोषण मिळते.

दैनिक गोमन्तक
* सर्वप्रथम हे जाणून घेवूया शाकाहारी आहार म्हणजे काय? अनेक लोक जे स्वता: ला शाकाहारी म्हणतात ते लॅक्टो-ओवो शाकाहारी असतात. हे लोक भाज्या, अंडी आणि दुधाचा समावेश करतात. जे शुद्ध शाकाहारी असतात त्यांना विगन म्हणतात. हे लोक केवळ पालेभाज्यांचा आहारात समावेश करतात.
* शुद्ध शाकाहारी आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. तर मांसहारमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. शुद्ध शाकाहारमध्ये फायबर, खनिजे, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
* मांसाहार पदार्थामध्ये प्रथिने आणि ओमेगा फॅटी 3 अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, शाकाहारप्रमाणे पोषक घटक मिळत नाही. यामुळे आपले आरोग्य निरोगी राहत नाही.
* मांसाहारमध्ये फॅट वाढण्याचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका निर्माण होतो. तसेच मांसाहामुळे पचनशक्ती मंदावण्याची शक्यता असते. शाकाहार घेणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी असतो.
* शाकाहारी आहारात सोडियम आणि साखरेचे प्रमण अधिक असल्याने आरोग्य निरोगी राहत नाही. तूप, तेल आणि चीज यासारख्या पदार्थांचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT