Anmod Ghat Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: अनमोड घाटात वाहतूक ठप्प! संरक्षक कठड्याला धडकला ट्रक; रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा

Anmod Ghat Traffic Jam: अनमोड घाटात रामनगर येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बारा चाकी ट्रकचा पाटा तुटल्याने येथील वळणावर असणाऱ्या संरक्षक कठड्याला धडकून ट्रक वळणावरच अडकून पडला. परिणामी वाहतूक ठप्प झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Anmod Ghat Traffic Jam Due To Truck Accident

रामनगर: अनमोड आरटीओ चेकपोस्ट पासून दोन किमी. अंतरावर असणाऱ्या अनमोड घाटात रामनगर येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बारा चाकी ट्रकचा पाटा तुटल्याने येथील वळणावर असणाऱ्या संरक्षक कठड्याला धडकून ट्रक वळणावरच अडकून पडला. परिणामी वाहतूक ठप्प झाली.

वाहतूक सायंकाळी ५.३० वाजल्यापासून पूर्णतः कोलमडली. त्यामुळे दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागून राहिल्या असून रात्री दहा नंतर हळूवार चार चाकी वाहनांना सोडण्यात आले, तर रात्री उशिरापर्यंत सदर ट्रक शेजारी हटवण्यासाठी क्रेन न आल्याने मोठी वाहणे मात्र अडकून पडली होती.

तर सदर वळणावर रस्त्यालगतच संरक्षक भिंत घातल्याने अनेकदा अवजड वाहनांना वळण बसत नसल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छोटी वाहने सोडून काही प्रमाणात वाहतूक कोंडी सोडवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT