Representative image
Representative image Twitter
गोवा

गोव्यातील वनहक्क दाव्यांना मिळणार गती, Pramod Sawant यांचे आश्वासन

Akshay Badwe

वन हक्क कायद्याखाली (Forest Rights Act) दावे त्वरित निकाली काढण्यासाठी गोवा (Goa) सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज विधानसभेत दिले (Goa Assembly Session).

सांग्याचे आमदार प्रसाद रावकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता.

गावकर बनाते वीस वर्ष झाली तरी नेत्रावळी अभयारण्याची रद्द ठरवली गेलेली नाही यामुळे अनेक संघर्षाचे प्रसंग तेथील ग्रामस्थांवर येत आहेत. अभयारण्यातील गावांचे सरकार पुनर्वसन करणार असेल तर ते करावे.

मुख्यमंत्री म्हणाले जैव संवेदनशील गावांची संख्या कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत याविषयीचे निवेदन केंद्रीय वन व पर्यावरण व हवामान मंत्रालयाला सादर करण्यात आले आहे केवळ गोव्याने असे निवेदन दिलेले आहे, इतर राज्यांनी दिलेले नाही.

यामुळे तो प्रश्न सध्या प्रलंबित राहिलेला आहे. वन हक्क दाव्याखाली 605 प्रकरणांत पाहणी झालेली आहे, 519 प्रकरणांना ग्रामसभांनी मंजुरी दिलेली आहे. अंतिम मंजुरीसाठी ज्या समितीच्या बैठका होणे आवश्यक आहे त्या बैठकांना समितीचे सदस्य येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT