Pilot Richa Govekar : प्राचार्य मिनेझिस यांनी स्वागत केले. प्रा. अनुष्का बालो हिने सूत्रसंचालन केले. तर उन्नती परब हिने आभार मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. Dainik Gomanatk
गोवा

शांतादुर्गा विद्यालयातर्फे वैमानिक रिचा गोवेकर हिचा सन्मान

कु. रिचा गोवेकर ही शांतादुर्गा उच्च माध्यमिकची माजी विद्यार्थीनी असून शनिवारी (ता.9) डिचोलीत आयोजित कार्यक्रमात विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या हस्ते रिचा हिचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: गोमंतकातील तरुण व्यावसायिक वैमानिक (पायलट) रिचा गोवेकर (Pilot Richa Govekar) हिचा विद्यावर्धक मंडळ संचलित डिचोलीतील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. कु. रिचा गोवेकर ही शांतादुर्गा उच्च माध्यमिकची माजी विद्यार्थीनी आहे. शनिवारी (ता.9) डिचोलीत आयोजित कार्यक्रमात विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या हस्ते रिचा हिचा गौरव करण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे व्यवस्थापक अरुण साळकर, खजिनदार राजेश धोंड, साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, प्राचार्य ओर्लांडो मिनेझिस, रिचा हिचे वडील लवू आणि आणि आई लीना गोवेकर उपस्थित होत्या. यावेळी विजय सरदेसाई यांनी रिचा हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी रिचा हिने आपले मनोगत व्यक्त करताना, पालकांचे सहकार्य आणि कठीण मेहनत घेतल्यामुळेच आपण ध्येय प्राप्त करू शकले. असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT