mobile tower protest goa Dainik Gomantak
गोवा

Varca Tower Protest: 'आमकां मोबाईल टॉवर नका' अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; वार्कात स्थानिक संतप्त

Mobile Tower at Varca: वार्का येथे उभारलेल्या मोबाईल टॉवर्समुळे आरोग्याची संभाव्य भीती निर्माण होतेय असं म्हणत स्थानिक याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत

Akshata Chhatre

दक्षिण गोवा: वार्का येथे उभारलेल्या मोबाईल टॉवर्समुळे आरोग्याची संभाव्य भीती निर्माण होतेय असं म्हणत स्थानिक याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. वार्का या भागात अलीकडेच मोबाईल टॉवर्स बसवले गेलेत आणि यामुळे स्थानिक हतबल झाले आहेत आणि हे टॉवर्स त्वरित हलवावे अशी मागणी करत आहेत.

स्थानिकांना हे टॉवर्स नकोयत आणि म्हणून ते टॉवर्स हलवावे अशी मागणी करतायत तसेच याबद्दल अनेक तक्रारी देखील संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदवल्या आहेत. या तक्रारींकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी ही चिंता सार्वजनिक पद्धतीने मांडण्याचा निर्णय घेतला.

एका संबंधित रहिवाशाने सांगितले की, "या टॉवरमुळे आमच्या स्थानिक समुदायाचे आरोग्य बरेच धोक्यात आले आहे." "आम्ही वारंवार पंचायतीला कारवाईसाठी सांगितले आहे, परंतु काहीही केले गेले नाही." मात्र दुसऱ्या बाजूने या टॉवर मालकांनी मात्र सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन करून टॉवर बसवण्यात आल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT