Vijai Sardesai alleges on Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

MLA Vijay Sardesai : मायनिंगप्रमाणे मनोरंजन उद्योगही बंद करण्याचा सरकारचा घाट

आमदार सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोव्यात सध्या पर्यटन मोसम तेजीत असताना आणि सर्व धार्मिक सोहळे सुरू झालेले असताना गोवा सरकारला ध्वनिक्षेपक बंदी लादण्याची घाई आहे. अशी घाई करून गोव्यातील खनिज उद्योग प्रमाणे आता राज्यातील मनोरंजन उद्योगही बंद करण्याच्या प्रयत्नात आहे का? असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

( MLA Vijai Sardesai has alleged that the Goa government is trying to shut down the entertainment industry in Goa )

गोव्यात ख्रिसमसचा मोसम चालू आहे. लोकांची लग्ने होत आहेत. अशा परिस्थितीत रात्री १२ वाजेपर्यंतच संगीत वाजवायची मोकळीक लोकांच्या पारंपारिक उत्सवावर नियंत्रण आणणारी आहे. यासाठी सरकारने पुन्हा उच्च न्यायालयासमोर जाऊन आपली बाजू मांडण्याची गरज आहे. किंवा अध्यादेश आणून कायद्यात बदल घडवून आणण्याची गरज त्यानी व्यक्त केली.

मडगावची नगरपालिका आपल्या ताब्यात यावी यासाठी हे सरकार एका रात्रीत अध्यादेश आणू शकते तर ही बंदी शिथील करण्यासाठी का आणू शकत नाही असा सवाल करून की सरकारमान्य इव्हेंट बिनबोभाट पार पडले त्यामूळे आता लोकांच्या इव्हेंटची पर्वा करण्याची गरज या सरकारला वाटत नाही असा सवाल त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT