Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident दूधवाहू टँकरची दोन कारना धडक

हा टँकर दुकानात घुसला असुन कार व दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: म्हापसा येथे, ज्यो मिनेझीस फार्मसीजवळ दूधवाहू टँकरने दोन कारना धडक दिली. दरम्यान हा टँकर दुकानात घुसला असुन कार व दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. जमावाला घाबरून टँकर चालकाचा खाली उतरण्यास नकार दिला असुन, या व्यक्तीची पोलीस समजूत काढत होते. (Milk tanker hits two cars in goa)

राज्यात अपघाताचे सत्र कायम चालु आहेच, यातच काही दिवसांपुर्वी भरधाव कंटेनर रस्त्यावरून थेट घरात शिरला होता. मुंबई-गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात (Goa Accident Case) प्रमेश मडगावकर (पालये उसकई) हा दुचाकीवर मागे बसलेला युवक ठार झाला होता, तर सिद्धेश कळंगुटकर (कळंगुट) हा युवक जखमी झाला.

यादरम्यान मोंतेगिरी येथील उड्डाण पुलावर दुचाकी आणि दोन कारचा भीषण अपघात झाला होता मुंबई-गोवा (Goa) महामार्गावरील खांब येथे एक भरधाव मालवाहू कंटेनर रस्त्यावरून उतरून दोन घरांना धडकला. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली. यामध्ये घरांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही.

या महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यात अपघाताचे सत्र चालु आहे. या महिन्यातील हा तिसरा गंभीर अपघात ठरलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT