Revolutionary Govans Dainik Gomantak
गोवा

Goa: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; रेवल्युशनरी गोवन्सने केली मागणी

अशी मागणी रेवल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) सुनैणा गावडे (Sunaina Gawde) यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: महिला आणि मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या मुखमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी रेवल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) सुनैणा गावडे (Sunaina Gawde) यांनी केली आहे. पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत तन्वी देऊसकर (Tanvi Deoskar) आयदा रोड्रिग्स आणि गौरीता पडोलकर उपस्थित होत्या. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. गोव्याची शांतताप्रिय ही ओळख बदलत असून त्याला हे लोकप्रतिनिधी खतपाणी घालत आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

गेल्या दोन दिवसंपासून महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा मुद्दा राज्यात गाजत आहे. सर्वच महिला संघटना मुख्यमंत्रांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहेत. आज रेवल्युशनरी गोवन्सच्या सुनैणा गावडे यांनीही निषेध नोंदवत, गोवा कधी सुरक्षित होणार? रात्रीच्या वेळी मुलींनी घराबाहेर पडणे गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

SCROLL FOR NEXT