China Lockdown

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

चीनमध्ये दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

दैनिक गोमन्तक

चीनमध्ये दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने विविध ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) लावला आहे. परिणामी चीन मधील लाखो लोक सध्या घरी बसून आहेत.

चीनमध्ये (China) फेब्रुवारीत होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक परदेशी पाहुणे देशात दाखल होणार आहेत. स्पर्धेच्या वेळी कोरोना (Corona) रुग्णांमद्धे वाढ झाली तर ते सरकारसाठी चिंतेचे कारण ठरू शकते. भविष्यात ही परिस्थिती परिस्थिती उद्भवू नये म्हणून सरकार कडक पावलं उचलत आहे. मंगळवारी देशामध्ये 209 कोरोना बाधित सापडले आहेत. ही संख्या आमरिका (America) व यूरोपच्या (Europe) तुलनेत कमी असली तरी सरकारने लोकांवर निर्बंध लादले आहेत.

शिआन शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. येथील लोकांना दुकाने व व्यवसाय बंद करून घरी बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनमधील वृत्तपत्राच्या माहितीनुसार, शहरात 4,400 हून अधिक चाचणी केंद्र उभे केले आहेत. "आमच्याकडे जेवण नाही. वाहन चालविण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. दर तीन दिवसांनी घरातील एकच सदस्य किराणामाल खरेदीसाठी बाहेर पडू शकतो", असे शिआनमधील एका रहिवाशाने सोशल मीडियाद्वारे लोकांना सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT