Terrorists Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: ''दहशतवाद्यांशी लढण्याची हिम्मत आमच्यात नाही'', PAK ने रशियासमोर केले कबूल

Pakistan Vs TTP: पाकिस्तानने इतक्या लवकर दहशतवाद्यांसमोर कसे गुडघे टेकले आणि आता अफगाणिस्तानवर त्याचे काय मत आहे, ते जाणून घ्या...

दैनिक गोमन्तक

Pakistan Vs TTP: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकाटाचाही सामना करत आहे. यातच आता, दहशतवाद्यांशी लढण्याची हिम्मत आपल्यात नसल्याचे पाकिस्तानने प्रथमच रशियासमोर जाहीरपणे कबूल केले आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण आश्चर्यचकित होऊ नका... कारण खुद्द पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी स्वतःहून हे सांगितले आहे.

अखेर, पाकिस्तानने इतक्या लवकर दहशतवाद्यांसमोर कसे गुडघे टेकले आणि आता अफगाणिस्तानवर त्याचे काय मत आहे, ते जाणून घ्या...

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले की, 'आमचे सरकार दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी (Terrorists) स्वबळावर लढू शकणार नाही.' अफगाणिस्तानचे नवे सरकारही या दहशतवाद्यांशी एकट्याने लढून यशस्वी होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

झरदारी पुढे म्हणाले की, 'अफगाणिस्तान सरकार स्वबळावर दहशतवाद्यांशी लढू शकेल यावर माझा विश्वास नाही. पाकिस्तानसाठीही (Pakistan) मी म्हणेन की आम्ही एकटे दहशतवाद्यांशी लढू शकत नाही.' देशाचे कायदे आणि संविधानाचा आदर न करणाऱ्या दहशतवादी संघटनांशी पाकिस्तान सरकार कोणतीही चर्चा करणार नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT