CM Basavaraj Bommai  Dainik Gomantak
देश

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपला तरीही नेते तो का उकरून काढतात...!

कित्तूर-कर्नाटकातील (Kittur-Karnataka) सर्व जिल्ह्यांच्या विकासासाठी आता प्राधान्यही देण्यात येईल.

दैनिक गोमन्तक

कर्नाटक: मुख्यमंत्री (CM) बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी कित्तूर-कर्नाटक या विभागाच्या विकासासाठी विशेष टास्क फोर्स आणि पॅकेज देऊ असे आश्वासन दिले.गजेंद्रगड तालुक्यात हाळेकेरी या गावात एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) हा सीमावाद संपला आहे. परंतु महाराष्ट्रातील नेते सतत ते उकरून काढत आहेत. यामुळे मुंबई-कर्नाटक ला कित्तूर-कर्नाटक हे नाव देण्यात आले आहे. असे त्यांनी संगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमावाद (Borderism) संपला आहे. आणि त्यावर तोडगाही निघाला आहे. तरी महाराष्ट्रातील जनता अद्यापही याच वादावरून झगडत आहे. यामुळे अनेक ज्येष्ठांच्या सल्ला घेऊन कित्तूर-कर्नाटक असे या भागाचे नामकरण करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

आमच्या सरकारने यापूर्वी हैदराबाद-कर्नाटक (Hyderabad) चे कल्याण-कर्नाटक असे नामकरण देऊन या भागाच्या विकासासाठी विशेष पॅकेज घोषित केले. कित्तूर-कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांच्या विकासासाठी आता प्राधान्यही देण्यात येईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT