INS Airawat repatriated 198 civilians. 
देश

आयएनएस ऐरावतने 198 नागरिकांना मायदेशी आणले.

pib

नवी दिल्ली,

भारतीय नौदलाद्वारे “ऑपरेशन समुद्र सेतू” साठी तैनात आयएनएस ऐरावत 198 भारतीय नागरिकांना माले, मालदीववरून घेऊन आज 23 जून 2020 रोजी पहाटे तुतीकोरीन येथे पोहोचले. आतापर्यंत भारतीय नौदलाने मालदीवमधील 2386 भारतीय नागरिकांना भारतात परत आणले आहे.

मालदीवमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतीय नागरिकांचे नौकारोहण शक्य झाले. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जहाजात बसविण्यात आले. सागरी प्रवासादरम्यान कोविड सुरक्षा शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

मायदेशी आलेल्या नागरिकांना तुतीकोरीन मधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सहाय्य केले आणि जलद गतीने जहाजातून खाली उतरवणे, आरोग्य तपासणी आणि प्रवाशांचे इमिग्रेशन आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AI Policy: 'येत्या 100 दिवसांत आणणार ‘एआय’ धोरण'; रोहन खंवटेंनी दिली माहिती Watch Video

Mapusa: नवीन रस्त्यावर खासगी कंपनीकडून खोदकाम, संतप्त नागरिक रस्त्यावर; काम पडले बंद

Shukra Gochar 2026: शुक्र ग्रह प्रसन्न होणार! 'या' 5 राशींना मोठ्या लाभाचे संकेत; काय होणार महत्वाचे बदल? वाचा..

अग्रलेख: ‘आमी पणजेकार’ चा धुव्वा उडवणारे ‘प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनेल; जनसंपर्क यशाचे ‘इंगित’,

'गॅस नाही, ढकला लग्न पुढे'! सिलेंडरटंचाईचा भलताच परिणाम; केटरर्स मिळत नसल्याने विवाहसोहळ्यांना फटका

SCROLL FOR NEXT