फळं खाल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका,अन्यथा...

DDainik Gomantak 

फळं खाल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका,अन्यथा...

फळं (Fruits) खाल्यानंतर 45 मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

फळे खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. आरोग्यतज्ञ सांगतात फळ खाल्यानंतर 45 मिनिटे प्रतीक्षा करावी, नंतरच काही पदार्थ खावे. जर तुम्हाला खूप तहान लागली असेल तर तुम्ही फळ (Fruits) खाल्यानंतर अर्ध्या तासात पाणी पिऊ शकता. थोडे आधी प्या पण पोट भरून पाणी पिऊ नये. फळे खाल्यानंतर लगेच पाणी (water) प्यायल्याने पाचक एंझाइम्स पाताळ होतात. मग पचनक्रिया मंदावते. अन्न पचायला जास्त वेळ लागतो. पाणी पिल्यास गॅसची आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

अनेक फळामध्ये साखर आणि यीस्ट असतात. पाचक एन्झाईम्सच्या निर्मितीनंतरच ते पचले जातात. जर पाणी पित असाल तर यीस्ट वाढवण्यासाठी परिस्थिति योग्य आहे. त्यानंतर शरीर कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल तयार करते. महाराष्ट्रातील शेतकरी संत्रा, टरबूज, पपई, अननस, स्ट्रॉबेरी, आंबा (Mango) यासारखी फळे खाल्यानंतर किमान 30 मिनिटे पाणी पिऊ नये. जर तुम्ही पाणी पित असाल तर तुम्हाला जुलाब होऊ शकतो.

फळं खाल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका,अन्यथा...
Christmas Special: गोव्यातील डेझर्टमध्ये वापरला जातो 'हा' पदार्थ

फळ (Fruit) खाल्यानंतर पाणी प्यायल्याने पीएच पातळीमध्ये चढ-उतार होऊ शकतात. पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी पोटातील पीएच एका विशिष्ट पातळीवर असणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने पीएच पातळी कमी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com