देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. सुमारे ६३ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.
पश्चिम बंगाल, छत्तीसगड येथील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारात २५ पेक्षाही अधिक लोक जखमी झाले. मुझफ्फरनगर मतदारसंघात मतदान केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सपाकडून करण्यात आला.
अरुणाचल प्रदेश (२) ६५%
आसाम (५) ७१%
बिहार (४) ४७%
छत्तीसगड (१) ६३%
मध्य प्रदेश (६) ६३%
मणिपूर (२) ६९%
मेघालय (२) ७०%
मिझोराम (१) ५४%
नागालँड (१) ५७%
राजस्थान (१२) ५१%
सिक्कीम (१) ६८%
तमिळनाडू (३९) ६२%
त्रिपुरा (१) ८०%
उत्तरप्रदेश (८) ५८%
उत्तराखंड (५) ५४%
पश्चिम बंगाल (३) ७८%
अंदमान-निकोबार (१) ५७%
जम्मू- काश्मीर (१) ६५%
लक्षद्विप (१) ५९%
पुदुच्चेरी (१) ७३%
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.