Ravi Naik Ponda  Dainik Gomantak
Video

Lavoo Mamledar Death: "बेळगावात अशी गुंडगिरी चालत असेल तर...." लवू मामलेदार यांच्या मृत्यूवर रवींचे महत्वाचे विधान

Ravi Naik on Lavoo Mamledar Death: कर्नाटक सरकारने यावर ठोस कारवाई केलीच पाहिजे कारण मयत व्यक्ती ही गोव्यातील माजी आमदार आहेत

Akshata Chhatre

फोंडा: फोंडा, गोवाचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या निधनामुळे गोव्यात सध्या शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी बेळगाव येथे एका रिक्षा चालकासोबत झालेल्या वादावादीनंतर लवू मामलेदार यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. गोव्यातील माजी आमदारांना इथेच मरण आले.

रविवारी गोव्यात माजी आमदारांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत,आणि यावेळी बोलताना फोंड्याचे आमदार आणि मंत्री रवी नाईक यांनी मामलेदार यांच्या आकस्मित निधनावर खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, माजी आमदारांची मुलं बेळगाव येथे शिकत असल्याने त्यांची सतत तिथे ये-जा असायची. कर्नाटक सरकारने यावर ठोस कारवाई केलीच पाहिजे कारण मयत व्यक्ती ही गोव्यातील माजी आमदार आहेत. मामलेदार यांना माहिती देखील नव्हतं कि त्यांच्याकडून एका रिक्षेला धडक बसलेली आहे, हे काही त्यांनी जाणून बुजून केलेलं नाही.

गोव्यातील अनेक लोकांची बेळगावमध्ये ये-जा सुरु असते आणि अशी गुंडगिरी सुरु राहिली तर गोव्यातील लोकांसाठी बेळगावमध्ये जाणं कठीण होईल आणि म्हणूनच यावर कर्नाटक सरकारने कारवाई करणं महत्वाचं आहे. शेवटी माजी आमदार लवू मामलेदार यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT