Deviya Rane Surla Eco Tourism Dainik Gomantak
Video

Surla Eco Tourism: 'सुर्ला प्रकल्प ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा'; डॉ. देविया राणे

Deviya Rane Surla Eco Tourism: डॉ. राणे म्हणाल्या, सुर्ला येथे होऊ घातलेल्या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारच्या अभयारण्याला तसेच वन्यप्राण्यांना धोका निर्माण होत नाही.

Sameer Panditrao

पणजी: घाटमाथ्यावरील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुर्ला गावात इको टुरिझम प्रकल्पाला काही संघटनांनी हरकत घेतल्याने हा प्रकल्प न्यायप्रविष्ट असल्याने काम थांबलेले आहे, परंतु आम्ही आवश्‍यक त्या सर्व परवानग्या घेतल्या असून न्यायालय आम्हाला न्याय देईल याबाबत खात्री आहे. हा प्रकल्प ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

डॉ. राणे म्हणाल्या, सुर्ला येथे होऊ घातलेल्या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारच्या अभयारण्याला तसेच वन्यप्राण्यांना धोका निर्माण होत नाही. हा प्रकल्प जेथे होऊ घातलेला आहे तेथून काही अंतरावर अशाप्रकारच्या कॉटेज आणि इतर बाबी खासगी मालकीच्या आहेत. त्यामुळे काही लोक ज्या जनहिताच्या गोष्टी असतात त्यांना जाणीवपूर्वक विरोध करत हरकत घेतात, परंतु आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्‍वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT