Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! शिंदे सरकार बचावलं, उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरला मुद्दा

Pramod Yadav

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज पाच न्यायमूर्तींंच्या घटनापीठाने निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांनी हा निकाल वाचून दाखवला. या निर्णयात महाराष्ट्रातील सरकार बचावले असून, शिंदे-फडणवीस सरकार सुरक्षित झाले आहे.

तसेच, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर, ते सरकार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केला असता असेही कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिंदे सरकार बचावले आहे.

न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे

- शिंदे गटाच्या भरत गोवावलेंची प्रतोद म्हणून निवड बेकायदेशीर 

- राज्यपालांची कृती बेकायदेशीर

- राज्यपालांनी राजकीय भूमिका घेणे चुकीचे

- पक्षांतर्गत वादासाठी बहुमत चाचणी वापरणे चुकीचे

- अविश्वास ठराव न आणता फक्त एका पत्रावर राज्यपालांनी बहूमत चाचणी बोलवली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT