Supreme Court Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC आरक्षणाला परवानगी

Supreme Court: महाराष्ट्रातील रिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत अधिसूचित करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले.

दैनिक गोमन्तक

OBC Reservation: मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींसाठी आरक्षण लागू करुन महाराष्ट्रातील रिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत अधिसूचित करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, हे आरक्षण 367 स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होणार नाही, जिथे निवडणूक प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे.'

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) डिसेंबर 2021 मध्ये निर्देश दिले होते की, 'ओबीसींना (OBC) 2010 च्या निकालात दिलेल्या ट्रिपल टेस्टची पूर्तता केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही.'

महाराष्ट्र सरकारचा युक्तिवाद

महाराष्ट्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला (Election Commission) तज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचे निर्देश द्यावेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT