weather department Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

मच्छिमारांनी (fishermen) 21 आणि 22 नोव्हेंबरला अरबी समुद्रात (Arabian Sea) जाऊ नये, असे आवाहन ही हवामान खात्याने केले आहे.

दैनिक गोमन्तक

हवामान खात्याने (weather department) राज्यात पाऊस (Rain) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेले काही दिवस राज्यामध्ये अनेक प्रदेशात तुरळक पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीसह, पश्चिम महाराष्ट्रात पाऊसाला सुरुवात झाली आहे.

याच दरम्यान आता पुन्हा भारतीय हवामान खात्याकडून पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे असे सांगण्यात आले आहे. हवेच्या वरच्या पट्टीतील चक्राकार द्रोणीय स्थितीजन्य परिस्थिती महाराष्ट्रपर्यंत येईल.

याचा परिणाम राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची पडण्याची शक्यता आहे. यामुळे मच्छिमारांनी (fishermen) 21 आणि 22 नोव्हेंबरला अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन ही हवामान खात्याने केले आहे.

तसेच, अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम किनारपट्टी आणि येथील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गडगडटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे. तसेच गेले काही दिवस राज्यातमध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

Goa Cricket: गोवा संघात येणार 'नवा पाहुणा'! फलंदाजी होणार भक्कम; थेट कर्णधारपदी होणार निवड?

Bogmalo Accident: भरधाव दुचाकीने दिली धडक, चालक उडून पडला रस्त्यावर; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Amthane Dam: ‘आमठाणे’वरील गेट दुरुस्त होण्याची प्रतीक्षा! दुरुस्तीकाम लांबणीवर पडल्याने गोंधळ; धरणात पाणीसाठा कमीच

Goa Coconut: नारळांसाठी गोवा परराज्यांवर अवलंबून! हॉटेल्स, रेस्टॉरंट्स वाढीमुळे वापर वाढला; कृषिमंत्री नाईकांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT