अफगाणिस्तान मधील मुलांना महाराष्ट्रात कोणाताही त्रास होणार नाही याची खात्री राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील अफगाण विद्यार्थ्यांना दिली आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्यातील अफगाण विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरेंना घातले मदतीसाठी साकडे

भारतात राहणाऱ्या मुलांकडे पैसे नाहीत, आम्हाला मदत हवी आहे. आमचे व्हिसा देखील संपले आहेत. आम्ही शरण आलो आहोत, यात काही अडचण येऊ नये.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) विद्यार्थ्यांचे (students) व्हिसा आणि शरणार्थी यांच्या काही मागण्या होत्या त्या आम्ही ऐकून घेतल्या आहेत. त्यांच्या मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे पाठवू, अफगाणिस्तान मधील मुलांना महाराष्ट्रात कोणाताही त्रास होणार नाही (Children will not be harmed in Maharashtra) याची खात्री राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी राज्यातील अफगाण विद्यार्थ्यांना दिली आहे.

अफगाण विद्यार्थी मोहम्मद म्हणाला, आम्ही 5 हजार मुले शिकत आहोत. आफगाणिस्तानमध्ये जे काही घडले आणि सध्या घडते आहे ते दुर्देवी आहे. मुले अभ्यास करुन परत गेले त्यांचा जीव आता धोक्यात आहे. कारण तेथे वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंनी आमच्या मागण्या पुढे सांगण्याचे आश्वासन दिले आहे. भारतात राहणाऱ्या मुलांकडे पैसे नाहीत, आम्हाला मदत हवी आहे. आमचे व्हिसा देखील संपले आहेत. आम्ही शरण आलो आहोत, यात काही अडचण येऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT