श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने सांगितले आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: मुंबईच्या तडाखेबंद फलंदाजाची भारतीय कसोटी संघात ऐन्ट्री

पहिल्या कसोटी सामन्यातून मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पदार्पण करणार आहे. श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (25 नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातून मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पदार्पण करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार आहे. कोहलीला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

“रहाणे म्हणाला, भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीतील न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा मनसुब्याने मैदानात उतरणार आहे. मात्र, संघ 6 मोठ्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार कोहलीसह रोहित शर्मा, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. यापैकी विराट कोहली दुसऱ्या कसोटीत संघात परतणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT