Ajaz Patel Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: एजाज पटेलने भारतात रचला इतिहास मात्र...

एजाज पटेलने (Ajaz Patel) या दोघांचा विक्रम मोडला परंतु 36 वर्षीय रिचर्ड हेडलीचा विक्रम तो मोडू शकला नाही.

दैनिक गोमन्तक

एजाज पटेलसाठी (Ajaz Patel) भारताचा (India) दौरा स्वप्नपूर्तीपेक्षा काही कमी नव्हता. पहिल्या एका डावात 10 बळी घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. परदेशी मैदानावर एका डावात 10 बळी घेणारा तो पहिला न्यूझिलंडचा (New Zealand) पहिला गोलंदाज ठरला. आता भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. एजाज पटेलने मुंबई कसोटीत 225 धावांत 14 बळी घेतले. अशाप्रकारे तो भारतातील सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज ठरला.

एजाज पटेलच्या आधी हा विक्रम स्टीव्ह ओ' कीफ (Steve O'Keefe) आणि जेसन क्रेजा (Jason Krejza) यांच्या नावावर होता. स्टीव्ह ओ' कीफने 2017 मध्ये पुण्यात खेळल्या गेलेल्या कसोटीत 12 विकेट घेतल्या होत्या. त्याच वेळी, 2008 मध्ये जेसन क्रेजाने नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटीत 12 विकेट घेतल्या होत्या. एजाज पटेलने या दोघांचा विक्रम मोडला परंतु 36 वर्षीय रिचर्ड हेडलीचा (Richard Headley) विक्रम तो मोडू शकला नाही. हेडलीने 1985 मध्ये ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. तर एजाजने 14 विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT