Vastu Tips: तुमच्या या सवयीमुळे तुम्ही होऊ शकता कर्जबाजारी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: तुमच्या या सवयीमुळे तुम्ही होऊ शकता कर्जबाजारी

तुमच्या वाईट सवयीमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्राबद्दल अनेक लोकांना माहिती नसते. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की घरातील सुईपासून ते भिंतीवरील पेंटिंग कुठे लावायची यात सुद्धा वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्राचे आपल्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात.

आपल्या रोजच्या जिवनमानात आपण अनेक लहान लहान चुका करतो, ज्यामुळे वास्तु दोष निर्माण होतात. वास्तु दोषामुळे यश, आनंद आणि समृद्धीच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकते. तुमच्या कोणत्या सवयीमुळे वास्तु दोष निर्माण होतात हे जाणून घवूया.

* अनेक लोकांना अंथरुणावर जेवण करण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार असे चुकीचे मानले जाते. कारण अशा लोकांच्या घरात समृद्धी टिकून राहत नाही. अंथरुणावर जेवण करण्याच्या सवयीमुळे त्या लोकांना यश मिळत नाही. तसेच अशा लोकांवर कर्ज लवकर होते.

* रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवणे योग्य नाही. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की खरकटी भांडी ठेवल्याने घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. रात्री स्वयंपाकघराची स्वच्छता करूनच झोपावे. कारण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन अनेक समस्या कमी होतात.

* स्वयंपाक घरात नेहमी पाणी भरून ठेवलल्याने घरात आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि घरातील आर्थिक समस्या कमी होतात.

* वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी कोणत्याही व्यक्तीला दान देवू नये. तसेच दूध, दही आणि मीठ यासारखे पदार्थ सुद्धा संध्याकाळच्या वेळी देवू नये. कारण असे केल्यास आपली आर्थिक स्थिति खराब होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्प 2026 मधून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या 'या' घोषणा

Union Budget 2026: नारळ, काजू अन् कोको उत्पादकांना मिळणार उभारी! अर्थमंत्र्यांकडून 'नारळ प्रोत्साहन योजना' जाहीर; भारतीय काजूला जागतिक ब्रँड बनवण्याचं लक्ष्य

Opinion: गोव्यातून हद्दपार झालेला 'तो' प्रकल्प थेट चीनमध्ये जाऊन स्थिरावला; पर्यावरणाचे राजकारण

Poha In Goa: 'जसे दोहे ही कबीर-तुलसीदासांची ओळख, तसे पोहे ही ‘गोंयकारा’ची ओळख'; गोंयची खाद्यसंस्कृती

Union Budget 2026: कॅन्सर अन् शुगरची औषधे होणार स्वस्त, सर्वसामान्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; औषध निर्मितीसाठी 10 हजार कोटींचा 'बूस्टर डोस'!

SCROLL FOR NEXT