Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: तुळशीजवळ 'या' तेलाचा दिवा लावल्यास , माता लक्ष्मी होईल प्रसन्न

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.

Puja Bonkile

Vastu Tips: तुळशी रोपाला वनस्पती हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. यामुळे तुळशीजवळ नियमितपणे संध्याकाळी अगरबत्ती आणि दिवा लावावा. पण तुळसीजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा हे जाणून घेऊया.

  • तुपाचा दिवा लावावा

तुळशीजवळ नेहमी तुपाचा दिवा लावावा, तेलाचा नाही.

तुपाचा दिवा लावल्याने तुळशीची शुद्धता राहते. 

याशिवाय घरामध्ये तुपाचा दिवा, भगवान विष्णूचा निवास आहे. 

  • तुळशीजवळ तुपाचा दिवा लावण्याचे फायदे

तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

तसेच घरातील गरीबी दूर करण्यासाठी तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.

तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. 

तुपाचा दिवा लावल्याने घरातील सर्व अनेक अडथळे दूर होतात. 

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने घरातील सर्व दोष दूर होतात.

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने ग्रहांची शांती होते. 

तुपाचा दिवा लावल्याने घराची आर्थिकसमस्या दूर होतात.

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने गृहजीवनात यश मिळते.

तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने घर आणि सदस्यांमध्ये समृद्धी येते. 

तुपाचा दिवा लावल्याने राहू आणि शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो.

जर तुमच्या घरी तुळशीची पूजा केली जात असेल तर नियमानुसार संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल. .  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT