Vastu Tips for money Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: जगण्यासाठी पैसा हवाच, तुम्हाला पैशांची कमतरता भासत असल्यास 'हे' सोपे उपाय करून पाहा

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी नसावी.

गोमन्तक डिजिटल टीम

आनंदी आणि आरामदायक आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला पैशांची गरज असते. यासाठी आपण खूप कष्ट करत असतो पण, काही कारणांमुळे आपली पैशांची गरज पूर्ण होत नाही. त्यात अनेक अडथळे निर्माण होतात. यामागे घरातील वास्तुदोष हे एक कारण असू शकते. घरात वास्तुदोष असल्यास घराची आर्थिक स्थिती नेहमीच खराब राहते. घराची आर्थिक स्थिती (Vastu Tips for money) सुधारयाची असेल तर, घरातील वास्तुदोष देखील दूर करणे गरजेचे आहे.

आरती, समई

लक्ष्मी मातेची कृपा मिळवायची असेल तर दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आरती किंवा समई लावावी. तसेच, मुख्य दरवाजावरही आरती लावावी. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात तिचा वास होतो.

स्वयंपाकघर

रात्री झोपण्यापूर्वी पाण्याची बादली भरून स्वयंपाकघरात ठेवा. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते तसेच, पैशाची समस्याही दूर होते. यासोबतच घराची आर्थिक स्थिती देखील मजबूत होते.

बादली

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी नसावी. बाथरुममध्ये भरलेल्या बादलीने लक्ष्मी माता प्रसन्न होते, असे मानले जाते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santa Cruz: दुर्दैवी! ग्रामसभेत वादग्रस्त विषयावर बोलले, खुर्चीत बसताना आला हृदयविकाराचा झटका; सांताक्रुझमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

9 February Rashi Bhavishya: भगवान शंकरांची होणार कृपा! 'या' राशींना मिळणार आशीर्वाद; वाचा संपूर्ण राशिभविष्य

साखळीतील किल्ल्याचं काम पूर्णत्वास, फेब्रुवारीच्या अखेरीस उद्घाटन; CM प्रमोद सावंतांची माहिती

Rohit Sharma: "अजीब लग रहा है इधर..." वानखेडेवर टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम पाहून 'मुंबईचा राजा' भावूक Watch Video

मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपले सिंहासन सोडले होते आणि भद्रबाहूसोबत श्रवणबेळगोळच्या टेकडीवर गेला; भगवान गोमटेश्वराचा शिलालेख

SCROLL FOR NEXT