Vastu Tips For Home
Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Home: घरात असलेल्या 'या' 5 वस्तुंमुळे येउ शकते दारिद्र्य

Puja Bonkile

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टींवर उपाय सागण्यात आले आहे. ज्या माणसाला यशस्वी बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. त्याच वेळी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 

घराच्या सुख-शांतीसाठी अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या घरामध्ये असण्यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया वास्तुनुसार कोणत्या गोष्टी अशुभ मानल्या जातात.

तुटलेली काच अशुभाचे कारण मानली जाते. घरातील कोणतीही काच फुटली असेल तर ती लगेच काढून टाकावी.

broken glass

लोक त्यांच्या घरात रोपे लावतात. जरी अनेक वेळा झाडे योग्य काळजी न घेतल्याने सुकतात. त्यांना घराबाहेर काढले पाहिजे. वास्तूनुसार घरामध्ये सुकलेली झाडे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते.

Bamboo plant

वास्तुनूसार घरामध्ये मधमाशांचे पोळे बनवल्यास ते देखील अशुभ मानले जाते. यामुळे गरिबी आणि दुर्दैव येते. ते घरातून काढून टाकले पाहिजे.

honey bee

घरामध्ये पक्ष्यांचे आगमन शुभ मानले जाते. परंतु घरात पक्ष्यांची घरटी बनवणे चांगले मानले जात नाही. घरामध्ये कबुतर किंवा कोणताही पक्षी घरटे बनवत असेल तर ते काढून टाकावे. परंतु लक्षात ठेवा की त्यात अंडी असू नयेत.

Nest

अनेक दिवसांपासून घरात स्वच्छता केलेली नसेल तर घरातील व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येउ शकते. वास्तुनुसार असे असल्यास आर्थिक संकट येउ शकतात.

Cleaning Tips

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Goa Today's Live News: मुख्यमंत्री सावंत यांचे सपत्नीक मतदान

स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला दिल्याने HC ने 'जीसीझेडएमए’ला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

SCROLL FOR NEXT