Drink Water  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care Tips: 'ही' 5 फळं खाल्यानंतर पाणी पिताय? मग ही बातमी वाचाच

फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते पण त्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

दैनिक गोमन्तक

Health Care Tips: फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. फळांमध्ये खनिजे, व्हिटॅमिन, कॅल्शिअम आणि लोह यासारखे पोषक घटक असतात. फळं खातांना देखील काही नियम पाळले पाहिजे. अनेक लोक कधीही आणि कोणत्या पदार्थांसोबत फळं खातात. असे केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते फळं खाल्यानंतर पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. ही फळ कोणती आहेत हे जाणून घेऊया.

watermelon

टरबूज

टरबुज खाल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. तज्ञांच्या मते टरबुज काल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडू शकते.तसेच यामुळे लूज मोशनचा त्रासही होऊ शकतो.

Banana

केळी

केळीमध्ये पोटॅशिअम भरपुर असते. यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार दूर होतात. पण केळी खाल्यानंतर पाणी पिल्यास पचनास समस्या येऊ शकतात.

Pomegranate

डाळिंब

डाळिंब खाल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. डाळिंब खाल्यावर चुकूनही पाणी पिऊ नका. कारण यामुळे मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

Orange

आंबट फळ

संत्री, आवळा, द्राक्षे अशी आंबट फळे खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. असे केल्याने शरीराची पीएच पातळी बिघडू शकते. यामुळे पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.

Guava

पेरू

फॉलिक अॅसिड, पोटॅशियम आणि कॉपरसह फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर असलेले पेरू खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. पण पेरू खाल्ल्यानंतर पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. यामुळे पोटा संबंधित आजार उद्भवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोगळ खून प्रकरणी मोठी कारवाई! हलगर्जीपणामुळे पोलिस निरीक्षकाची बदली, एएसआयनिलंबित; संशयिताने दिली साक्षीदारांना धमकी

Rashi Bhavishya: वेळ बदलतेय! नशिबाची चक्रे फिरणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस आहे खास

Opinion: 'लायब्ररिअन म्हणाला, आमच्याकडे कोकणी भाषेची फक्त 900 पुस्तकं आहेत'! विचारांच्या बाजारपेठेत

Mahatma Gandhi: अन्यायकारक दरडोई ‘कर’ सत्याग्रहामुळे इंडियन रिलीफ ऍक्ट, १९१४मार्फत रद्द केला गेला; गांधीजींचे समाजशास्त्र

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

SCROLL FOR NEXT