Happy Life Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Happy Life Tips: पैसा, करिअर, उत्तम आरोग्यासोबत प्रेमळ नातेसंबंधही तुमचं आयुष्य वाढवतात

Tips For Happy Life: सुखी आणि दिर्घायुष्यासाठी फक्त पैसा, पोषक आहार किंवा पॉवरसह प्रेमळ नातेसंबंध असणे देखील खुप महत्वाचे आहे असे एका संशोधनात समोर आले आहे.

Puja Bonkile

Tips For Happy Life: सुखी आणि दिर्घायुष्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात. जर तुमचे मन आनंदी असेल तर तुम्हाला जग सुंदर वाटते पण मन दु:खी असेल तर आयुष्य एक ओझ असल्यासारखे वाटू लागते.

अनेक लोकांचे असे मत आहे की सुखी आयुष्यासाठी पैसा, पॉवर,करिअर, उत्तम आरोग्य असणे गरजेचे आहे.

पण असे नसून हार्वर्डच्या संशोधकांच्या मते सुखी आयुष्यासाठी प्रेमळ नातेसंबंध असणे देखील महत्वाचे आहे.

  • संशोधन काय सांगतं

हार्वर्डच्या संशोधकांनी १९३८ मध्ये असे संशोधन सुरू केले ज्यामध्ये त्यांना हे जाणून घ्यायचे होते की सुखी आयुष्यासाठी काय गरजेचे आहे.

यासाठी त्यांनी संपुर्ण जगातील ७२४ लोकांचे संशोधन करून त्यांच्या हेल्थ रेकॉर्डचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना मोठी माहिती मिळाली.

सुखी आणि दिर्घायुष्यासाठी केवळ पैसा, करिअर, यश, उत्तम आरोग्यच गरजेचे नसून प्रेमळ नातेसंबंध असणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. असे ८५ वर्ष चाललेल्या संशोधनात समोर आले आहे.

  • प्रेमळ नातेसंबंध सुखी आणि दिर्घायुष्यासाठी गरजेचे

यापुर्वी अनेक संशोधनात असे समोर आले की, ब्रेकअपनंतर लोकांचे मन दु:खी होते. त्यांचे कोणत्याच कामात मन लागत नाही. याचा वाईट परिणाम त्यांच्या शरिरावर देखील होतो.

उलट आपले नातेसंबंध चांगले असेल तर प्रत्येक काम यशस्वीरित्या पुर्ण करतो. हे नाते आयुष्यात सपोर्ट सिस्टीमसारखे काम करतात. यामुळे प्रेमळ नातेसंबंध जेवढे चांगले तेवढे आपले आयुष्य सुखी बनते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT