Family Bonding Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Family Bonding: कुटुंबाबरोबर जेवण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

Family Bonding: तुमच्या कुटूंबातील सदस्याबरोबर तुमचे नाते दृढ होते.

दैनिक गोमन्तक

Family Bonding: आजकाल आपले आयुष्य व्यस्त होताना दिसत आहे. या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे विसरत चाललो आहोत. या सगळ्याचा स्वत:च्या आयुष्यावर तर परिणाम होतोच मात्र आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यावरदेखील परिणाम होतो.

१. तुमच्यात मनमोकळा संवाद होत नाही.

२. एकमेकांच्या आयुष्यात काय अडचणी आहेत हे माहीत होत नाही

३. आपण भावनिकरित्या दूर जातो.

४. समस्या दूर करण्यात अडचणी येतात

५. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो

६. भावनिकरित्या आपण कोरडे होतो, अलिप्त होतो. परिणामी आपण कुटुंबाबाहेर भावनिक आधार शोधतो.

७. यामुळे आपल्या शरीरीवरदेखील वाईट परिणाम होतो.

आपल्या कुटुंबासोबत जेवण्याचे हे आहेत फायदे

1. तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते

2. मानसिक आरोग्य उत्तम राहते

3. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

4. तुम्हाला तुमच्या कुटूंबियाबरोबर सहज संवाद साधता येतो

5. तुमच्या कुटूंबातील सदस्याबरोबर तुमचे नाते दृढ होते

त्यामुळे आपण आपल्याला आपले कुटुंब, आपले मानसिक आरोग्य आणि आपले शारिरिक आरोग्य जपण्यासाठी, त्यांच्याबरोबरचे नाते दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत जेवणे हा एक अनेक पर्यायामधील एक चांगला पर्याय ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT