<div class="paragraphs"><p>DDainik Gomantak&nbsp;</p></div>

DDainik Gomantak 

लाइफस्टाइल

फळं खाल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका,अन्यथा...

दैनिक गोमन्तक

फळे खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. आरोग्यतज्ञ सांगतात फळ खाल्यानंतर 45 मिनिटे प्रतीक्षा करावी, नंतरच काही पदार्थ खावे. जर तुम्हाला खूप तहान लागली असेल तर तुम्ही फळ (Fruits) खाल्यानंतर अर्ध्या तासात पाणी पिऊ शकता. थोडे आधी प्या पण पोट भरून पाणी पिऊ नये. फळे खाल्यानंतर लगेच पाणी (water) प्यायल्याने पाचक एंझाइम्स पाताळ होतात. मग पचनक्रिया मंदावते. अन्न पचायला जास्त वेळ लागतो. पाणी पिल्यास गॅसची आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

अनेक फळामध्ये साखर आणि यीस्ट असतात. पाचक एन्झाईम्सच्या निर्मितीनंतरच ते पचले जातात. जर पाणी पित असाल तर यीस्ट वाढवण्यासाठी परिस्थिति योग्य आहे. त्यानंतर शरीर कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल तयार करते. महाराष्ट्रातील शेतकरी संत्रा, टरबूज, पपई, अननस, स्ट्रॉबेरी, आंबा (Mango) यासारखी फळे खाल्यानंतर किमान 30 मिनिटे पाणी पिऊ नये. जर तुम्ही पाणी पित असाल तर तुम्हाला जुलाब होऊ शकतो.

फळ (Fruit) खाल्यानंतर पाणी प्यायल्याने पीएच पातळीमध्ये चढ-उतार होऊ शकतात. पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी पोटातील पीएच एका विशिष्ट पातळीवर असणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने पीएच पातळी कमी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT